अतिवृष्टी,अवकाळी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी आले. शेतकर्यांचा खर्च भरून निघण्यासाठी कांद्याला प्रति किलो १०० रु. भाव मिळायलाच हवे असे प्रतिपादन शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांनी स्टार माझा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी १९८० ते २०१० असा शेतकरी संघटनेचा प्रवास आणि 
आर्थिक व राजकिय उपलब्धी यावर सविस्तर विवेचन केले. 
तेव्हा चला ऐकूया स्टार माझा टीव्हीला दिलेली मुलाखत.
मुलाखत प्रसारण दि. - २२-११-२०१० वेळ - रात्री ७.३०
१) मुलाखत भाग-१
..........................................................
२) मुलाखत भाग-२
.........................................................
 
 
 
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून
आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे